योजना

22
0

लवकरात लवकर ई- केवायसी करा, नाहीतर रेशन आणि रेशन कार्ड होणार बंद.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजने अंतर्गत गरीब गरजू लोकांना मोफत रेशन धान्य दिले जाते. या योजनेचा लाभ घेत असलेल्या शिधापत्रिका धारकांना आता सरकारने ई-केवायसी करण्याची अट घातली आहे. योजनेमधील बनावट लाभ घेणारे यातून समोर येतील.

हि प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 31 ऑक्टोंबर पर्यंत मुदत देण्यात आली असून ‘ ई-केवायसी ‘ न केलेल्यांचे रेशन धान्य 1 नोव्हेंबर पासून बंद होणार आहे .

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजने अंतर्गत मोफत धान्य मिळविण्यासाठी सर्व रेशन कार्ड धारकांना ‘ ई-केवायसी ‘ चे बंधन घालण्यात आले आहे. अन्न आणि सार्वजनिक मंत्रालयाने यापूर्वीच तसे निर्देश दिलेले आहेत. मात्र, तरीदेखील अनेक शिधापत्रिका धारकांनी ‘ ई-केवायसी ‘ ची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. त्यांचे रेशन 1 नोव्हेंबर पासून बंद होणार आहे.

तत्पूर्वी, ‘ ई-केवायसी ‘ करण्यासाठी 31 ऑक्टोंबर पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. जर शिधा पत्रिका धारकाने 31 ऑक्टोंबर पर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही तर त्यांना रेशनचे धान्य मिळणार नाही. या शिवाय अशा शिधा पत्रिका धारकांची नावेही रेशन कार्ड मधून वगळली जाणार असून त्या शिधा पत्रिका देखील रद्द केल्या जाणार आहेत. रेशन कार्ड वर मोफत रेशन या योजने साठी अपात्र असतांनाही अनेकजण मोफत रेशन धान्य घेतात.

महाराष्ट्रया शिवाय अनेक लोक सध्या या जगात नाहीत, ज्यांचा मृत्यू झाला आहे, मात्र अद्यापही त्यांची नावे शिधा पत्रिकां मध्ये च आहेत . दुसरीकडे बनावट रेशन कार्ड काढून शासकीय योजनांचा लाभ घेणारे देखील आहेत. या पार्श्वभूमीवर आता सर्व शिधा पत्रिका धारक म्हणजेच कुटूंबाच्या शिधा पत्रिकेत ज्यांची ज्यांची नावे नोंदवलेली आहेत, त्या सर्वांना ‘ ई-केवायसी ‘ करावीच लागणार आहे.बातम्यामहाराष्ट्रबातम्या

2:28 pm

Ideal Marathi,

Arattai App – भारताचे स्वदेशी Whatsapp

30 0 वाचकहो…पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेहमी आपल्या भाषणात भारतीय जनतेला सांगत असतात की…

स्पर्धा परीक्षेचे प्रभावी अभ्यास तंत्र

1 0 स्पर्धा परीक्षा ही आजच्या तरुणाईसमोरील सर्वात मोठा टप्पा आहे. शासकीय नोकरी, बँकिंग, UPSC , MPSC…

डिजिटल युगातील माहितीची क्रांती : संधी आणि आव्हाने

9 0 आजच्या काळात डिजिटल युग म्हणजे केवळ तंत्रज्ञानाची प्रगती नाही, तर आपल्या दैनंदिन जीवनात घडलेला…

स्पर्धा परीक्षेतील वास्तव

3 0 आजच्या युगात स्पर्धा परीक्षा ही केवळ नोकरी मिळविण्याची एक पायरी राहिलेली नाही, तर समाजातील…

स्पर्धा परीक्षा नावाच चक्रव्यूह

7 0 आजच्या काळात ‘ स्पर्धा परीक्षा ‘ हा शब्द ऐकताच हजारो युवक-युवतींच्या मनात आशा…

स्पर्धा परीक्षा आणि मानसिक ताण

2 0 भारतातील युवकांसाठी स्पर्धा परीक्षा हा करिअर घडविण्याचा महत्त्वाचा टप्पा मानला जातो. UPSC , MPSC…

आत्मनिर्भर भारत – स्वावलंबनाचा नवा महामार्ग

47 0 भारत हा देश प्राचीन काळापासूनच संपन्न, समृद्ध व ज्ञानपरंपरेत आघाडीवर राहिलेला आहे. मात्र आधुनिक…

कबुतर, हत्ती आणि वराह जयंतीच्या प्रश्नांमध्ये अडकलेला महाराष्ट्र बळीराजाचे प्रश्न सोडवू शकेल का ?

65 0 महाराष्ट्राच्या राजकारणात जे काही चालू आहे, ते पाहून सामान्य जनतेच्या मनात एकच प्रश्न ऊभा राहतो…

हे अत्यंत महत्वाचे कार्ड प्रत्येक नागरिकाकडे असायलाच हवेत.

72 0 वाचकहो आजच्या डिजिटल युगात एक नागरिक म्हणून आपली ओळख आणि विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी…

महिला आर्थिक सक्षमीकरणासाठी ‘ महिला समृद्धी योजना ‘

152 0 भारतामध्ये महिलांचे आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक सक्षमीकरण हे केंद्र व राज्य सरकारांच्या…

डिजिटल शेती – भारतीय शेतकऱ्यांसाठी एक क्रांती

74 0 भारत हा कृषिप्रधान देश आहे. येथील जवळपास 55% लोकसंख्या थेट किंवा अप्रत्यक्षपणे शेतीवर अवलंबून…

पंढरपुरचा विठोबा – श्रद्धेचा महासागर

120 0 महाराष्ट्राच्या सोलापुर जिल्ह्यातील पंढरपुर हे शहर केवळ भौगोलिकदृष्ट्या नव्हे , धार्मििक आणि…

2025 मध्ये डिजिटल अर्थव्यवस्थेचा वेग वाढतोय – काय आहे यामागच रहस्य ?

85 0 2025 हे वर्ष भारतासाठी डिजिटल क्षेत्रात क्रांतिकारक ठरते आहे . मोबाईल इंटरनेटचा वेग , UPI…

हिंदी भाषा आणि महाराष्ट्रातील राजकारण : एक सविस्तर अभ्यास.

106 0 वाचकांनो तुम्हाला माहितच असेल की , इयत्ता 1ली ते 5 वी पर्यंत तिसरी भाषा म्हणून हिंदी भाषा…

iran-Israel War सख्खे मित्र कसे बनले एकमेकांचे पक्के वैरी ?

100 0 वाचकांनो तुम्हाला माहित असेलच इरान आणि इस्रायल या दोन देशांमध्ये सुरू अएसलेल्या युद्धाबद्दल…

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे ” अच्छे दिन “.

101 0 वाचकांनो तुम्हाला माहित आहे का? महाराष्ट्र सरकारने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत…

पॅरिस मधील आयफेल टाॅवर पेक्षाही ऊंच असा पुल आपल्या भारतात आहे. जाणून घ्या कुठे आहे हा पुल ?

29 0 वाचकांनो तुम्हाला माहित आहे का? जगातील सर्वात ऊंच रेल्वे पुल , अगदी पॅरिस मधील आयफेल टाॅवर…

राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान.

20 0 राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते मंगळवारी 27 मे , 2025 रोजी पद्म पुरस्कार प्रदान करण्यात…

महिला आर्थिक सक्षमीकरणासाठी ‘ महिला समृद्धी योजना ‘

डिजिटल शेती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Verified by MonsterInsights